नव्या पिढीपर्यंत जैन धर्माचे एकत्व पोहोचणे गरजचे : आचार्य चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठान येथील प्रवचनात प्रतिपादन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन धर्म दिगंबर श्वेतांबर पंथ यात विभागलेला असला तरी जैन धर्म हा एकच आहे, हे नव्या पिढीला सांगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आचार्य चंदनाजी यांनी चातुर्मासानिमित्त वर्धमान प्रतिष्ठान येथे आयोजित प्रवचनात केले. प्रवचन देत असताना त्या म्हणाल्या, दिगंबर आणि श्वेतांबर यांचे आचरण वेगळे असू शकते … Read more