भगवान महावीरांचे विचार हाच विश्वशांतीचा मार्ग : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बरसल्या विचारधारा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीरांची करुणा, त्यांचे दर्शन, त्यांची दृष्टी हाच विश्वाच्या शांतीच्या परमकल्याणाचा मार्ग आहे. विकृतीपासून हा मार्ग खूप दूर आहे. त्यात दयाभाव, करुणा, प्रेम आहे. त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करा. मी किती क्षण दुःखात घालवले, किती क्षण मी आपल्या आत्म्याला दुःखी केले, इतरांना दुःख दिले याचा विचार … Read more