आवृत्ती पुणे

वर्षा राजेश ललवाणी इनके मासखमण की पचकावनी संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्रमणसंघीय प्रवर्तक श्री प्रकाशमुनीजी म.सा. आदि ठाणा ५ के मंगलमय सानिध्यमे श्री आदिनाथ स्थानक भवन मे वर्षा राजेश ललवाणी इनके मासखमण की तपस्या संपन्न हुई। तप के अनुमोदना के लिए श्रावकोने जमकर उपस्थिती दर्ज की। इस तप महोस्तव के लिये सतिश बनवट, रायचंदजी कुकुंलोळ, बाळासाहेब धोका, ललीत जैन, पोपटलाल ओस्तवाल … Read more

ज्येष्ठ समाजसेवक शांतिलाल मुथ्था यांचा ७० वा वाढदिवस उत्साहात साजरा

विविध माध्यमांतून शुभेच्छांचा वर्षाव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसेवक शांतिलाल मुथ्था यांचा ७०वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या पत्नी सरला मुथ्था, सून नेहा मुथ्था, मुलगी सोनाली चोरडिया, नात आर्या चोरडिया, नातू नील मुथ्था आदी कुटुंबिय तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील … Read more

ज्ञानमार्ग हा सर्वात कठीण मार्ग : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये सुंदर विचारधारा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ईश्वराच्या आराधनेत आणि मोसुखप्राप्तीसाठी ज्ञानमार्ग हा सर्वात कठीण मार्ग आहे. आपली दृष्टी सम्यक असेल तर आपला पुढचा प्रवास योग्य दिशेने होत राहतो, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more

दिव्यासारखा उजळून टाकतो तो धर्म : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रवचनातून संदेश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : एखादी नदी एका विशिष्ट दिशेने वाहत असते त्याप्रमाणे आपल्या शरीराचाही एक प्रवाह असतो. तो विपरित दिशेने वाहत नाही. ज्या वेळी आपल्या मनात राग येतो तेव्हा तो एकाच दिशेने वाहतो. परंतु जेव्हा आपण एखादा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्याचा प्रकाश सर्व दिशांनी पसरतो. दिव्यासारखा चहुबाजूंनी उजळून टाकण्याचे … Read more

हमें धरती पर मालिक नहीं बल्कि मेहमान बनकर रहना है: पं. राजरक्षित विजयजी

श्री आदिनाथ सोसायटी जैन संघमें किया मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परलोक का स्मरण जितना प्रबल होता है, पाप उतना ही जल्द कम हो जाता है। हमें इस धरती पर मेहमान बनकर रहना है। मालिक बनकर नहीं.इस तरह के विचार श्री आदिनाथ सों. जैन संघ में पं. राजरक्षित विजयजी रखे। पं. राजरक्षित विजयजी ने … Read more

भाई-बहनों के प्यार से परिवार एकजुट रह सकते है : प. पु. गौतममुनिजी म.सा.

श्री वर्धमान श्वेताम्बर स्थानक जैन श्रावक संघ साधना-सदन में रक्षाबंधन पर्व उत्साह में सम्पन्न महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री वर्धमान श्वेताम्बर स्थानक जैन श्रावक संघ साधना-सदन महावीर प्रतिष्ठान में गुरूदेव ने रक्षाबंधन का महत्व बताते हुवे भाई-बहनों ने अपने संबंधो को कैसे एक निष्ठा से बांध के रखना चाहिए और इससे परिवार कैसे एकजुट … Read more

सर्वात उपकारी ज्ञान म्हणजे श्रुतज्ञान : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये विचारसुमनांचा सुगंध महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपली सर्व अध्यात्मिक शास्त्र हे श्रुतज्ञानातूनच आलेले आहेत. तीर्थकरांचे ज्ञान आपण ऐकतो आणि शब्दांच्या माध्यमातून ते कानावर पडते आणि आपण ते श्रवण करतो. म्हणून आपण शास्त्राची उपासना करतो. त्यामुळे सर्वांत जास्त उपकारी, उपयोगी असे ज्ञान म्हणजे श्रुतज्ञान आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more

सर्वांगीण शिक्षण, राष्ट्रभक्तीच्या भावनेला ‘सूर्यदत्त’चे प्राधान्य

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी आपले रक्त सांडले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञ राहत त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य कायम अबाधित ठेवण्यात, तसेच राष्ट्राच्या विकासात योगदान देणे आपले कर्तव्य आहे. सैन्यात जाऊनच देशसेवा करता येते, असे नाही. तुम्ही जे काम करत … Read more

विफलता को पचाने के क्लासेस की जरुर है : पं. राजरक्षितविजयजी

श्री आदिनाथ सोसायाटी जैनसंधमे किया मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीवन में सफल कैसे हों, इस पर क्लास्सिस होता हैं । लेकिन असफलता को केसे पचाया जाए इस पर अधिक क्लास्सिस की आवश्यकता है।इस तरह का मार्गदर्शन श्री आदिनाथ सोसायाटी जैनसंध पूना में पं. राजरक्षितविजयजी ने किया । उन्होंने कहा कि आत्मविकास में दु:ख … Read more

शब्दांचा प्रभाव ओळखायला शिका : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रवचनमालेतून प्रेरक विचारधन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सर्वांत प्रभावी इंद्रिय हे कान आहे. कारण शब्द ही अतिशय सूक्ष्म शक्ती असून ते कानाद्वारे आपल्या मनात उतरतात. त्यामुळे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा ते प्रथमतः मेंदूमध्ये जाऊन संदेश देतात. एकेक शब्द समजून घेण्याची अतिशय सूक्ष्म प्रक्रिया मनाच्या पातळीवर घडत असते. शब्द जेव्हा कानावर पडतात … Read more