आवृत्ती पुणे

मेहनतीनेच रुजेल यशाचे बीज : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचन पुणे : तीर्थंकर आपल्या संसारातून मुक्तीचा उपाय आणि मोक्षाचा मार्ग सांगतात. संसारात आपल्या आयुष्यात कोणती साधने आवश्यक आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितले. मेहनत कराल तेव्हाच ते बीज रुजेल आणि भविष्यात यशाचा वृक्ष बनेल हा संदेश त्यांनी दिला आहे तो आपण जीवनात अनुसरायला हवा, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी को जीतो का आमंत्रण

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो अपेक्स की ओर से वाराणसी में 9 से 11 ऑगस्ट 2024 को समीक्षा का प्रोग्राम होने जा रहा है। इस प्रोग्राम के लिए उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी को प्रमुख अतीथि के रुप मे जीतो के राष्ट्रीय अध्यक्ष कांतिलाल ओसवाल और सेक्रेटरी मनोज मेहता इन्होंने आमंत्रित किया।

दुष्काळात पुरंदरच्या मुक्या जनावरांना मिळाला आधार

‘बीजेएस’ची यमाईशिवरी, वाल्हेची चारा छावणी ठरली वरदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटना (बीजेएस) या सामाजिक संस्थेने यमाई शिवरी येथे दि. २८ एप्रिल, तर वाल्हे (ता. पुरंदर) येथे दि. १५ मे पासून प्रत्येकी ५०० जनावरांच्या क्षमतेची चारा छावणी उभी केली. १००० जनावरांच्या दोन चारा छावणीमुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न तर मिटलाच, शिवाय पशुपालकांच्या चेहऱ्यावरची … Read more

आयुष्यात मनाची शांतता सर्वांत महत्त्वाची : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये सुंदर विचारांचे दर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पाणी खालच्या दिशेने सहजपणे वाहत जाते त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. त्याप्रमाणे आपले मनसुद्धा अशांतीकडे, विकृतींकडे सहजतेने धाव घेते. परंतु त्याला वरच्या दिशेने न्यायचे असेल तर मात्र प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात मनाची शांतता सर्वांत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more

संघाच्या सेवेतून मिळते संपूर्ण पुण्य : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त जीवनामृत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपण व्यक्तिगत पातळीवर सेवा करतो परंतु त्याहीपेक्षा संघाची सेवा अधिक महत्त्वाची असते. त्यातून संपूर्ण पुण्य मिळते आणि संघाची सेवा करणाराच तीर्थंकर बनू शकतो, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेमध्ये पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी … Read more

आरडीबी जीतो मेट्रोमोनियल का वैवाहिक कार्यक्रम ‘रिश्ते’ 25 अगस्त को

जीतो जुहू चैप्टर का आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : जीतो जुहू चैप्टर का ‘रिश्ते’ कार्यक्रम मुंबई झोन के सहयोग से आरडीबी जीतो मेट्रोमोनियल का वैवाहिक कार्यक्रम ‘रिश्ते’ 25 अगस्त को आयोजित किया गया हैं। रविवार, 25 अगस्त 2024 को जलाराम हॉल, जेवीपीडी स्किम, विले पार्ले (वेस्ट), मुंबई-49 में आयोजित होने वाले इस कार्यक्रम में … Read more

जैन समाजातील मान्यवरांचा होणार ‘बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे’ सन्मान

पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. समाज घडवणाऱ्या जैन धर्मातील महनीय व्यक्तींना बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे दरवर्षी ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’, आदर्श परिवार, ‘समाजशिरोमणी’, ‘समाजभूषण’,’समाजरत्न’, ‘मानवसेवा’ पुरस्कार व ‘आयकॉन ऑफ राजस्थान’ पुरस्कार प्रदान … Read more

धर्म हाच जीवनाच्या परिवर्तनाचा खरा मार्ग : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये मौलिक जीवन बोधामृत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : धर्म हाच जीवनातील परिवर्तनाचा खरा मार्ग आहे. दुःखातून मुक्त होऊन आपल्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य राहिल असा प्रयत्न करा. कारण तोच मोक्षाचा मार्ग आहे हे लक्षात घ्या. आपल्या आत्म्याचे मूळ स्वरुप आनंदस्वरुप आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे कोणत्याही कारणाने दुःखी व्हायचे नाही हे मनाशी पक्के … Read more

डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे संस्मरणीय

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत : ‘राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम क्रियाशील गौरव पुरस्कार’ प्रदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : स्वानंद महिला संस्था, अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधराव्या अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलनात सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनला ‘राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम क्रियाशील गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ … Read more

मानवकल्याणासाठी युवकांनी पुढे यावे : पद्मश्री आचार्य प. पु. चंदनाजी

युवकांना मिळाला मानव कल्याणाचा प्रेरक संदेश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दुःखमुक्ती म्हणजे मोक्ष आहे ही सोपी व्याख्या युवकांनी लक्षात ठेवावी. ज्या कामातून आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो ते काम आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणारे ठरते. म्हणूनच मानवकल्याणाचे काम करण्यासाठी आपण पुढे यायला हवे. तोच मार्ग आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणारा ठरेल, असे प्रतिपादन पद्मश्री आचार्य प. … Read more