जीवनामध्ये ज्ञानाची धारा महत्त्वपूर्ण : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बहुमोल विचारधन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची धारा महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा केंव्हा संधी मिळेल तेव्हा ज्ञान प्राप्त करावे. परंतु ज्ञान संपादना नंतरसुद्धा प्रमाद होणार नाही या विषयी दक्ष राहायला हवे. जीवनात ज्ञानप्राप्तीची संधी सोडू नये, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने पद्मश्री … Read more