बहिणीला पळवून नेल्याने मुलाच्या वडिलांचा खून
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बहिणीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे रागातून तिच्या भावाने मुलाच्या वडिलांवर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. ही घटना सोमवारी दुपारी ०१:३० वाजता येरवडा येथील राजीव गांधी नगर परिसरात घडली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या भावासह दोघांना अटक केली. कठाळू कचरूबा लहाडे (वय ६०, रा. राजीव गांधी नगर, येरवडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे … Read more