‘आरोग्यवारी अभियाना’चा पुण्यात शुभारंभ
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे अभियान : आदिती तटकरे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एका बाजूला ज्ञानोबा- तुकारामाचा जयघोष तसेच टाळ मृदुंगाचा गजर करत असताना वारीत चालत असणाऱ्या महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही जबाबदारी राज्य महिला आयोगाकडून चांगल्याप्रकारे पार पाडली जात आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर … Read more