साखरेच्या साठ्यात आठ टक्क्यांनी वाढ
ऊसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे हटविल्यामुळे लाभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : केंद्र सरकारने इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी ऊसाचा रस वापरण्यास ७ डिसेंबरला बंदी घातली होती. तसेच एका आठवड्यानंतर आता हा निर्णय मागे घेण्यात आला. शेतकरी संघटना आणि साखर उद्योगांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. २०२३-२४ या वर्षात आता … Read more