आवृत्ती पुणे

जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची- तुषार कदम

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांना परीक्षेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर गुणवत्ता वाढीसाठी नवनवे उपक्रम राबविण्याची गरज आहे, असे मत जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार कदम यांनी व्यक्त केले.ऑर्चिड स्कूल आणि जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीनिवास संकुल सोसायटीमधील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षेचे … Read more