अनेकांतवाद हाच लोकशाहीचा खरा आत्मा : महावीर जोंधळे
अरिहंत जागृती मंच तर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : अनेकांतवाद हाच लोकशाहीचा खरा आत्मा आहे. तेच जैन धर्माचं मूळ आहे. केवळ पूजा अर्चा करून, कर्मकांडातून धर्म टिकत नाही, तर विचारांतून, तत्त्वज्ञानातून तो टिकवावा लागतो. त्यासाठी धर्मांध होण्याची गरज नाही. धर्मांधता म्हणजे धर्माचं एक प्रकारे अवमूल्यनच होय.’ असे प्रतिपादन अरिहंत … Read more