डॉ. तानाजीराव सावंत यांचा धवल, हरीत, उद्योग क्रांतीचा नारा
दुष्काळीजिल्हा डाग पुसण्याची शपथ 11 कोटींचे वीज बील देणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : धाराशिव जिल्ह्याला लागलेला दुष्काळाचां डाग येत्या पाच वर्षात आपण पुसून काढणार आहोत,असा निर्धार महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार, पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचे 11 कोटींचे वीज बील देणार असून 2 हजार कोटींचा निधी आणला असे सावंत यांनी सांगितले. जोरदार शक्ती … Read more