ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही : मनोज जरांगे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : जीवात जीव व शेवटच्या श्वासापर्यंत मराठा समाजाची निष्ठा कमी न होऊ देता ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असे प्रतिपादन मनोज जरांगे यांनी भूम येथील संवाद बैठकीमध्ये समाज बांधवांना संबोधित करत असताना सांगितले. ते म्हणाले, सरकारने माझ्यावर एसआयटी चौकशी नेमली आहे याचे कारण काय तर मी यांच्या … Read more