• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

कुटुंबव्यवस्था टिकवणे आज सर्वाधिक गरजेचे – प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

April 20, 2024
0
12 4 24 3
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : आनंदी आणि शांततापूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी कुटुंब व्यवस्था टिकवणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे. कुटुंब हा व्यक्ती आणि समाज यांना जोडणारा प्रमुख दुवा आहे. कुटुंब व्यवस्था चांगली राहिली तर एकूण समाज चांगला राहू शकेल, असे प्रतिपादन घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले.

गोयल गार्डन इथे प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांची महावीरगाथा ही प्रवचनमाला गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी सकल जैन संघाचे विजयकांत कोठारी, अनिल नहार, पोपटलाल ओस्तवाल, विलास राठोड, बाळासाहेब धोका उपस्थित होते.

प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, जर समाजाला चांगले स्वस्थ ठेवायचे असेल तर आपली कुटुंबव्यवस्था चांगली असणे गरजेचे आहे. पन्नास वर्षांपूर्वी ही व्यवस्था एकदम भक्कम होती. कुटुंबात परस्परांमध्ये प्रेम होते. पण आज आपण म्हणतो की तरुणाई व्यसनाधिनेतेकडे वळते आहे, किंवा वाईट सवयी त्यांना लागत आहेत. त्यालादेखील आपली कुटुंब व्यवस्थाच जबाबदार आहे.

घरात जर चांगले संस्कार नसतील, घरात वागणूक चांगली नसेल तर मुलेही चुकीच्या मार्गाला लागतात. त्याउलट घर जर चांगले असेल घरातील तरुणही सुसंस्कारित राहतात आणि चांगल्या कामात स्वतःला गुंतवून घेतात. त्यामुळे कुटुंब चांगले राहिल हेच प्रथमतः पाहायला हवे. कुटुंब व्यवस्था भक्कम राहणे ही काळाची गरज आहे.

ते पुढे म्हणाले, मनुष्याच्या जीवनातील समस्या शाश्वत असतात. काळ बदलला तरी समस्या तशाच राहतात. शेकडो वर्षांपूर्वीही हिंसाचार, माणसामाणसातील वागणे असेच होते आजही तसेच आहे. शाश्वत समस्येचे शाश्वत समाधान आपल्या महानतम विचारांमध्ये सापडते. ते आपल्याला फक्त ‘डि कोड’ करता यायला हवे. हिंसक भावना ही शाश्वत आहे.

परंतु त्यावर काय करायला हवे जे विचार महावीरांनी सांगितलेले आहेत त्यातूनच आपल्याला वाट मिळू शकते. आजच्या संदर्भात हेच महावीरांचे विचार ‘डि कोड’ करून आपण जगाला सांगितले पाहिजेत. त्यातून पुढे कसे जायचे याची दिशा मिळू शकते.

केवळ मीच खरा आहे असा अभिनिवेश ठेवण्यापेक्षा समोरच्याचेही म्हणणे मी ऐकून घेतो हा अनेकांतवाद महत्त्वाचा आहे. जीवनात वैविध्य असते तसे ते विचारांत आणि भूमिकेतही असू शकते. अहिंसा, अनेकांतवाद आणि अपरिग्रह या तीन गोष्टी आपल्या व्यक्तिगत पातळीवर, कौटुंबिक पातळीवर, समाजाच्या पातळीवर आणि देशाच्या पातळीवर महत्त्वाच्या आहेत.

या सगळ्याची एक व्यवस्था सामाजिक व देशपातळीवर निर्माण होणे गरजेचे आहे. कार्ल मार्क्सने एक व्यवस्था आखून दिली म्हणून लेनिन यशस्वी झाला हे आपण समजून घेतले पाहिजे. व्यवस्थेचे अधिष्ठान मिळणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या विचारांचे अधिष्ठान मानतो ही व्यवस्था आहे.

म्हणून वारकरी संप्रदाय टिकलेला आहे. आजच्या काळात महावीर स्वामी यांचा खणखणीत विचारच समाजाला जाग आणू शकतो. त्यासाठीच ही महावीर गाथा सर्वत्र सांगितली जाते आहे. त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन आपण पुढे जायचे आहे.

धर्माधर्मातील वादांत अडकण्यापेक्षा आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार अधिक चांगल्या प्रकाराने कसा करता येईल हेच पाहायला हवे. चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत हे अनेकदा मार्केटिंग प्रभावी असेल तरच लोकांपर्यंत पोहोचते हे आपण लक्षात घ्यायला हवे असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले.

20 04 24 01
Download

Latest Articles

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

June 19, 2025
पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025
Load More
Previous Post

सराईत वाहन चोरास ठोकल्या बेड्या

Next Post

13 April to 19 April 2024 Weekly Issue

Recent News

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025
गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

June 19, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

June 14, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

June 19, 2025
पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta