वानवडीमध्ये जलवाहिनीच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल
वाहतूकचे पोलीस उपायुक्त श्रीरामे : पर्यायी रस्त्यांचा वाहनचालकांनी अवलंब करावा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क वानवडी भागामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने ६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान वाहतुकीत बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. १) … Read more