maharashtra jain warta
साखरेच्या साठ्यात आठ टक्क्यांनी वाढ
ऊसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे हटविल्यामुळे लाभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : केंद्र सरकारने इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी ऊसाचा रस वापरण्यास ७ डिसेंबरला बंदी घातली होती. तसेच एका आठवड्यानंतर आता हा निर्णय मागे घेण्यात आला. शेतकरी संघटना आणि साखर उद्योगांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. २०२३-२४ या वर्षात आता … Read more
दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार सरकार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : केंद्र सरकार कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेत असताना राज्यात कांदा उत्पादकांसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. कांद्याची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार राज्यातील आणखी दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केला आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय … Read more