maharashtra jain warta
अपहृत मुलाची पोलिसांनी अर्ध्या तासात सुटका
बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : लातूर येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून जाणाऱ्या टोळीला बार्शी तालुका पोलीस ठाणेच्या सतर्क पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात जेरबंद करण्याची कामगिरी केली आहे. पोलिसांनी बार्शी बायपास रस्त्यावर नाकाबंदी करत चार जनांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे गांधी चौक, लातुर हद्दीतील अल्पवयीन मुलगा वय … Read more