आयुष्यात मनाची शांतता सर्वांत महत्त्वाची : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये सुंदर विचारांचे दर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पाणी खालच्या दिशेने सहजपणे वाहत जाते त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. त्याप्रमाणे आपले मनसुद्धा अशांतीकडे, विकृतींकडे सहजतेने धाव घेते. परंतु त्याला वरच्या दिशेने न्यायचे असेल तर मात्र प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात मनाची शांतता सर्वांत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more