सामाजिक स्थैर्यासाठी नैतिक मूल्याधारित सक्षम अर्थव्यवस्था गरजेची
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सातव्या इंडस्ट्री-अकॅडेमिया इंटेग्रेशन कॉन्क्लेव्ह २०२४ मध्ये मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ‘धर्मस्य मूलम् अर्थः’ म्हणजेच अर्थव्यवस्था हीच आपली शक्ती असे म्हटले आहे. त्यामुळे सामाजिक स्थैर्यासाठी नैतिक मूल्यांची जोड असलेली सक्षम अर्थव्यवस्था गरजेची असते,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. … Read more