आवृत्ती पुणे

थकित वीजबिल वसुली करणाऱ्या अधिकाऱ्याला मारहाण

भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा : आंबिलओढा येथील पीएमसी कॉलनीत घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : थकीत वीजबिलाची वसुली करण्यासाठी आलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला भाजपच्या माजी नगरसेवकाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. वीजबिल थकल्याने वीज कनेक्शन कट करण्यासाठी आल्याच्या रागातून माजी नगरसेवकांनी अधिकाऱ्याला मारहाण केली. ही घटना पुण्यातील आंबील ओढा … Read more

वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तब्बल चार दिवस ठेवले होते डांबून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी दिलेले हात उसने पैसे परत न केल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने तरुणाला सिंहगड रोडवरुन अपहरण करुन चार दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. हा … Read more

मकरसंक्रातीनिमित्त बाळगोपाळांसाठी पतंगोत्सव आवडीचा

राजू कदम : कात्रज-संतोषनगर भागातील ९०० मुलांनी नोंदवला सहभाग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भारत देश हे सण आणि उत्सवांची भूमी आहे असे मानले, तरी वावगे ठरणार नाही. भारतात साजरे केले जाणारे विविध सण व उत्सव ही त्याची समृद्ध संस्कृती आणि परंपरेचे प्रतिबिंब दर्शवितात. तसे पाहिले तर बरेच भारतीय सण आणि उत्सव असून मकरसंक्रातीला … Read more

अपघात घडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा अटकेत

कोंढव्यातील घटना : कॉलर धरल्याच्या रागाने मोटारसायकलने दिली धडक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दुकानात खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याने तिने त्याची कॉलर पकडली. त्याचा राग मनात धरुन त्याने कारने मोटारसायकलला धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी विनयभंग व खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल … Read more

अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमाला केले जेरबंद

कोथरूड पोलिसांत फिर्याद : 48 वर्षीय नराधमाचे तीन मुलांवर भयानक कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तिघा अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेऊन त्यांच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे. विनायक बबन वाघ (वय ४८, रा. मानाजीनगर, नर्‍हे) असे या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी एका … Read more

मांजरीला वाचविताना तरुण पडला वेताळ टेकडीवरील खाणीत

पुण्यातील वेताळ टेकडीवरील प्रकार : अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मांजरीला वाचविताना वेताळ टेकडीवरील 70 फुट खोल खाणीत पडलेल्या तरुणाला अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. रामदास उभे (वय 24, रा. म्हातोबानगर, कोथरुड) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पायाला फ्रक्चर झाले असून डोक्याला इजा … Read more

लोणीकंदमधील बाप-लेकाच्या तिघा खुन्यांना ठोकल्या बेड्या

लोणीकंद पोलिसांची कारवाई : नानासाहेब शिंदे यांच्या सांगण्यावरुन हल्ला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद येथे टोळीयुद्धातून झालेल्या बाप-लेकाच्या हत्येप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याशिवाय निखिल पाटील, रुग्वेद वाळके, ऋतिक किनकर, निखिल नितीन जगताप, माऊली कोलते, अभि गव्हाणे, शुभम वागळे व इतर ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकावणारे सहा अटकेत

युनिट-१ची कारवाई : पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला मागितली 20 लाखाची खंडणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी मागितली असून वाडेबोल्हाई येथील जागेचा वाद सोडविण्याबाबत धमकी देखील देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने सहा जणांना अटक केली … Read more

चैन चोरी करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : दोन गुन्हे उघड, दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे ग्रामीण भागात रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दुचीकीवरुन येऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी आणि चोरलेले सोन्याचे दागिने असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कदमवाकवस्ती … Read more

जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची- तुषार कदम

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांना परीक्षेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर गुणवत्ता वाढीसाठी नवनवे उपक्रम राबविण्याची गरज आहे, असे मत जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार कदम यांनी व्यक्त केले.ऑर्चिड स्कूल आणि जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीनिवास संकुल सोसायटीमधील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षेचे … Read more