बार्शीमध्ये दहा वर्षांपासून चातुर्मासात होतेय ‘विनाकारण’ अन्नदान
२५०० जणांनी घेतला आस्वाद, महिलांची उपस्थिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : मागील दहा वर्षांपासून अखंडितपणे बार्शी मध्येविनाकारण भोजन हा अन्नदानाचा विधायक उपक्रम राबवण्यात येत आहे. बार्शीत रविवारी अडीच हजार जणांनी भोजनाचा आस्वाद घेतला. चातुर्मासाच्या पूर्वी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागील दहा वर्षांपासून ही अन्नदानाची सेवा करण्यात येते. (स्व.) अमृत व (स्व.) विलास गुगळे यांच्या बंधू … Read more