भगवान महावीरांचे विचार जागतिक शांततेसाठी महत्त्वाचे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण राजभवनात संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : भगवान महावीर स्वामींचे तत्त्वज्ञान व विचार हे सर्वकालीन प्रभावी असून, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय, अचौर्य, अनेकांतवाद ही त्यांची तत्त्वे जागतिक शांततेसाठी आज अत्यंत महत्त्वाची आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे भगवान महावीर स्वामी 2550 … Read more