आवृत्ती पुणे

कौशल्य विकास दिंडीचा शुभारंभ

‘कुशल महाराष्ट्र – रोजगारयुक्त महाराष्ट्र’ चा संकल्प : मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आषाढी वारी सोहळ्याचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास दिंडीत नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन ‘कुशल महाराष्ट्र – रोजगार युक्त महाराष्ट्र’ चा संकल्प करावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. वानवडी … Read more

प.पू. कुसुमलताजी म. सा. यांचा पारगाव जैन स्थानक मध्ये प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पारगाव : प. पू. गणेशलालजी म. सा. यांच्या शिष्या प. पू. कुसुमलताजी म. सा व प. पू. अरुण प्रभाजी म. सा. यांचे कोटेचा फार्म हाऊस येथून विहार करून पारगाव येथे आगमन झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष बाबूशेठ डुंगरवाल, हर्षल बोरा, प्रदीप नाहटा, मंगेश सुराणा, सुदर्शन नाहटा, अनिल डुंगरवाल, सुभाष नाहटा, गोटू नाहटा, सुभाष … Read more

प.पु. जीवराजजी म.सा. का जन्मस्थान नायगांव

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प. पु. जीवराजजी म. सा. इनका जन्मस्थान पुणे में थेउर के निकट नायगांव बताया गया है। इस अवसर पर नायगांव में विभिन्न सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। नांदेड़ के पूर्व विधायक ओमप्रकाश पोकर्णा प. पु. जीवाराजजी म. सा. के जन्मस्थान को ढूंढने का प्रयास कई सालो से कर रहे … Read more

हमारी संस्कृति दीपक प्रगटाने की है, दीपक बुझाने की नहीं : पं. राजरक्षितविजयजी

श्री शांतिनाथ जिनालय शांतिनगर सोसायटी जैन संघ कोंढवा मे व्याख्यान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हमारी संस्कृति दीपक प्रगटाने की है। दीपक बुझाने की नही, इस तरह का मत पंन्यास राजरक्षितविजयजी, पंन्यास नयरक्षितविजयजी ने श्री शांतिनाथ जिनालय शांतिनगर सोसायटी जैन संघ कोंढवा व्यक्त किया। पं. राजरक्षितविजयजी ने विशाल सभा में कहा कि, आज के अधिकांश … Read more

शस्त्रों के घाव भर जाते हैं , शब्दों के घाव दिन-ब-दिन बढ़ते हैं

पं. राजरक्षितविजयजी का श्री आगम मंदिर कात्रज जैनतीर्थ मे व्याख्यान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीवन में शांति, समाधि, सुख पाने के लिए सबसे पहले जीभ को शांत करना होगा, विचारों को शांत करना होगा। क्योंकि शस्त्रों के घाव मलम से भरते हैं परंतु शब्दों के घाव दिन-ब-दिन बढ़ते हैं। यदि बोलना ही हो तो … Read more

आत्मशुद्धी हा मुक्तीचा मार्ग : पद्मश्री आचार्य चंदनाजी

जयराज समूह आयोजित ‘उद्बोधन’ या कार्यक्रमात मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “आत्मशुद्धी हा मुक्तीचा मार्ग आहे आणि एक सर्वसामान्य माणूसही आत्मशुद्धीतून शाश्वत सुख आणि केवलज्ञान प्राप्ती करू शकतो, असा संदेश आणि त्यासाठीचा मार्ग भगवान महावीर यांनी दिला,” असे प्रतिपादन वीरायतन या संस्थेच्या संस्थापिका पद्मश्री आचार्य चंदनाजी तथा ताई माँ यांनी केले. पुण्यातील जयराज समूहाने … Read more

पर्यावरणपूरक व नवीन तंत्रज्ञान शिकण ही काळाची गरज : शोभाताई धारीवाल

धारीवाल इंग्रजी शाळेतील गुणवंत विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती जपावी, आपले संस्कार आणि नीतिमूल्ये यांचे कायम जतन करावे. कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. त्यापेक्षा निसर्ग प्रेमी व्हा, आज काल विद्यार्थी दशेतच अनेक मुलं व्यसनाधीन होत आहेत. त्यावर शिक्षकांनी, पालकांनी व समाजातील प्रत्येक घटकाने लक्ष घालणे गरजेचे आहे … Read more