पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत एमपीएससी, यूपीएससीचे प्रश्न
पालकांचा संताप, परीक्षा फेर घेण्याची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : इयत्ता पाचवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत विचारले जातात अशा प्रकारचे प्रश्न देण्यात आलेले होते. शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा आणि त्याचा काडीमात्र संबंध नसल्याने पालकांचा संताप अनावर झाला. त्यामुळे फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. या परीक्षेत भूम … Read more