तर आतंकवादी जन्माला येणार नाहीत: प.पू.प्रवीणऋषीजी म. सा.
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : ज्यांना अनेक दुश्मन होते,मात्र ते कोणाचेच दुश्मन नव्हते ते म्हणजे तीर्थंकर महावीर. तीर्थंकर महावीरांनी त्यांना त्रास देणाऱ्याला देखील स्वर्गात स्थान दिले. क्षमा करणे हा एक सिद्धांत जरी जगाने पाळला तरी या जगात आतंकवादी जन्माला येणार नाहीत. असे आपल्या व्याख्यानातून बोलताना उपाध्याय प. पु .प्रवीणऋषीजी म.सा. यांनी सांगितले. … Read more