तब्बल 500 उमेदवारांचे निकाल बदलले, 5 कोटींचा व्यवहार
टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरण : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणावरुन राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. यानंतर आता आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. दोन्ही आरोपींवर उमेदवारांचे निकाल बदलने, प्रश्नपत्रिकेत फेरफार करणे, असे … Read more