रिक्षाचालकांनी ग्राहकांना देव मानून सेवा द्यावी
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता : माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा-२०२१ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षा प्रवास नागरिकांना सुरक्षित वाटला पाहिजे, एवढी विश्वासार्हता निर्माण केली, तर रिक्षाचालकांप्रती आदर भावना समाजामध्ये निर्माण होईल. त्यासाठी ग्राहक देवो भवो मानून सेवा देण्यासाठी रिक्षाचालकांनी एक पाऊल पुढे टाकून काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त … Read more