तीव्र पाणीटंचाईशी लढा सुरु
नागरीकांनी नळ कनेक्शनला तोटी बसवण्याचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली असल्याने नागरीकांनी नळ कनेक्शनला तोटी बसवावी असे आवाहन बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे. या संदर्भात मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा अभियंता अजय होनखांबे यांनी कळवले आहे कि शहरातील बहुतांश भागामध्ये … Read more