आवृत्ती पुणे

वीरायतनचे विद्यार्थी साधणार नागरीकांशी संवाद

वर्धमान प्रतिष्ठान : पद्मश्री आचार्य श्री चंदनाजी यांच्या सानिध्यात उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पद्मश्री आचार्य श्री चंदनाजी यांच्या सानिध्यात शिवाजीनगर भागातील वर्धमान प्रतिष्ठान येथे जेष्ठ उद्योगपती फोर्स मोटर्सचे चेअरमन डॉ. अभय फिरोदिया व प्रवीण मसाले समुहाचे प्रमुख राजकुमार चोरडीया यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आंतराष्ट्रीय संस्था वीरायतन या संस्थे अंतर्गत देश -विदेशात शिक्षण घेणारे … Read more

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ या पुरस्काराने सन्मान

अभिनेता समीर चौघुले, हार्दिक जोशीसह कलाकारांचा प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या हस्ते सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व पुण्याचे पॅडमॅन असलेल्या योगेश पवार यांच्या पुढाकारातून दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यंदा पुरस्कार सोहळ्याचे १६ वे वर्षे होते. … Read more

कर्जा फेडण्यासाठी चोरल्या दहा दुचाकी, पोलिसांनी केल्या जप्त

समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : कर्जाची परत फेड करण्यासाठी चोरल्या तब्बल १० दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला समर्थ पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत दि.३१ जुलै रोजी फिर्यादी यांची स्प्लेंडर मोटरसायकल चोरी झाली होती व त्यांच्या तक्रारीवरून समर्थ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. दर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस … Read more

तिकीट नाही दिले; तर कण्डक्टरवरही होणार कारवाई

प्रवाशाला तिकिटाच्या दुप्पट दंड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) तीन किंवा त्याहून अधिक वेळा धावत्या बसमध्ये प्रवाशांना तिकीट न देण्याच्या प्रकरणात प्रवाशांच्याबरोबर वाहकांवरही चौकशी करून कारवाई केली जाणार आहे. पुणे विभागातील १४ आगारांतून तिकीट न घेता प्रवास करणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र, बसमध्ये काही प्रवासी गर्दीचा फायदा घेऊन … Read more

साधनेचे प्रथम चरण अनुकंपा : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये विचारसुमनांचा दरवळ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महावीरांची अहिंसा करुणेमध्ये प्रकट होते. अनुकंपामध्येच आपल्यालाच सत्याचा अनुभव होतो. अनुकंपा हेच जीवनातील प्रथम चरण आहे. करुणेच्या भावनेचा विकास होणे आवश्यक आहे. त्याच बिंदूपासून आपण सिद्धत्वापर्यंत जाऊ शकतो, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये मार्गदर्शन … Read more

प्रत्येकाने आयुष्याला चारित्र्य संपन्न बनवावे : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रवचनमालेत मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपण अहिंसक आहोत. सर्वजण शाकाहाराचे पालन करतो. हे आपल्यावर जे संस्कार आहेत ते आपल्या तीर्थकरांचे, धर्मगुरूंचे आहेत. त्याच्या जोडीला एक सक्रियतादेखील आवश्यक आहे. प्रत्येकाने आपले चारित्र्य संपन्न करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे विचार पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी मांडले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने … Read more

भगवान महावीरांचे विचार हाच विश्वशांतीचा मार्ग : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बरसल्या विचारधारा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीरांची करुणा, त्यांचे दर्शन, त्यांची दृष्टी हाच विश्वाच्या शांतीच्या परमकल्याणाचा मार्ग आहे. विकृतीपासून हा मार्ग खूप दूर आहे. त्यात दयाभाव, करुणा, प्रेम आहे. त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करा. मी किती क्षण दुःखात घालवले, किती क्षण मी आपल्या आत्म्याला दुःखी केले, इतरांना दुःख दिले याचा विचार … Read more

डिवाइन जैन ग्रुपचा 14 व्या वर्षात यशस्वी प्रवेश

वर्धापनदिन उत्साहात साजरा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : डिवाइन जैन ग्रुप हे पुण्यातील एक NGO आहे. ज्याच्या शाखा संपूर्ण भारतात आहेत व देशातील सर्व शाखातर्फे डिवाइन जैन ग्रुपचा 14 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त पुण्यातील अंध मुलांसाठी होम फॉर दि ब्लाईंड बॉयज स्कूलमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मुलांच्या दुपारच्या जेवणाचा खर्च … Read more

मेहनतीनेच रुजेल यशाचे बीज : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचन पुणे : तीर्थंकर आपल्या संसारातून मुक्तीचा उपाय आणि मोक्षाचा मार्ग सांगतात. संसारात आपल्या आयुष्यात कोणती साधने आवश्यक आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितले. मेहनत कराल तेव्हाच ते बीज रुजेल आणि भविष्यात यशाचा वृक्ष बनेल हा संदेश त्यांनी दिला आहे तो आपण जीवनात अनुसरायला हवा, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more