आत्म्याचे पूर्णत्व म्हणजे आनंद : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बहुमोल मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपल्या आनंदाला कोणीही कमी करू शकत नाही. कारण ते आत्म्याचे पूर्णत्व आहे. पूर्णत्व कमी अधिक होत नाही. त्यामुळे घृणा, ईर्षा या गोष्टी कमी जास्त होऊ शकतात परंतु आनंद अक्षय आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेत … Read more