जैन मुनि डॉ. अजितचंद्र सागरजी महाराज यांनी रचला इतिहास
सहस्रवधन कथांची आठवण करून ६५० वर्षांनंतर केली इतिहासाची पुनरावृत्ती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल मुंबई : जैन मुनि डॉ. अजितचंद्र सागरजी महाराज यांनी “सहस्रवधन “नावाचा एक उल्लेखनीय पराक्रम करून इतिहासात आपले नाव कोरले आहे, डॉ सागरजी महाराज यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी 1000 (सहस्रवधन ) गोष्टीच्या आठवणी सांगितल्या. डॉ सागरजी महाराज यांनी विलक्षण सिद्धी, … Read more