भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार
ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांचा दावा महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : भारताकडे अद्भूत क्षमता आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी व्यक्त केला. भारत भलेही विकसनशील देश असेल. पण येथील 80 टक्के लोकसंख्येकडे चांगल्या सॅनिटेशनची व्यवस्था आहे. 90 टक्के … Read more