जीवन जगायचे असेल तर मोबाईल वापर कमी करा : धीरज शेळके
कर्मवीर डाॅ.मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त व्याख्यान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : आपणास आपल्या माणसात राहून आनंदी जीवन जगायचे असेल तर मोबाईल चा वापर कमी करावा “असे आवाहन अभ्यासक धीरज शेळके यांनी केले. उपळे-दुमाला-येथील श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित वखारिया विद्यालयात कर्मवीर डाॅ.मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कर्मवीर जयंती सप्ताह व्याख्यान मालेत धीरज … Read more