संत सेवेमध्ये भक्त लीन असतात : बाळासाहेब धोका
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : संत दर्शनाने भाग्य उजळते आणि संत सेवेने सौभाग्य उजळते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या भूमीत अनेक साधुसंत होऊन गेले. आषाढी वारीमध्ये जसे वारकरी धर्मची पताका आपल्या खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करतात त्याचप्रमाणे जैन धर्मातील विहार सेवेकरी देखील बाराही महिने साधू संतांची भक्तिभावे सेवा करत आहेत असे मत बाळासाहेब धोका यांनी … Read more