भूम शहरासाठी अमृत २ योजनेतून नवीन पाणीपुरवठा
पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी भूम शहरासाठी ‘अमृत २’ ही योजना अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन पाइपलाइनच्या माध्यमातून दररोज प्रतिमाणसी १३५ लिटर शुद्ध आणि निर्जंतुकीत पाणीपुरवठा करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. मंगळवार, दिनांक १० रोजी शहरातील साहिल कॉम्प्लेक्स येथे भूम पाणी … Read more