ग्रामसभेत ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा ठराव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी तालुक्यातील घारी येथे ग्रामसभेत राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यासाठी एक मताने ठराव घेण्यात आला आहे. शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी घारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच छाया काशिद यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेमध्ये राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत … Read more