बार्शीतून नांदेड-पनवेल एक्सप्रेसला चांगल्या प्रतिसादाची आवश्यकता
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शीतून पुणे आणि मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. त्यात, बार्शीतून रेल्वे प्रवास सहज-सोपा असल्याने बार्शीकर रेल्वे प्रवासालाही प्राधान्य देत आहेत. काही दिवसांपूर्वी नांदेड-पनवेल गाडीला थांबा देण्याची आग्रही मागणी पूर्ण झाली. त्यानुसार, या गाडीला बार्शीतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. बार्शीतील रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात आकडेवारी देताना, … Read more