आवृत्ती , पुणे

मेहनतीनेच रुजेल यशाचे बीज : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचन पुणे : तीर्थंकर आपल्या संसारातून मुक्तीचा उपाय आणि मोक्षाचा मार्ग सांगतात. संसारात आपल्या आयुष्यात कोणती साधने आवश्यक आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितले. मेहनत कराल तेव्हाच ते बीज रुजेल आणि भविष्यात यशाचा वृक्ष बनेल हा संदेश त्यांनी दिला आहे तो आपण जीवनात अनुसरायला हवा, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना केले जेरबंद

येरवडा पोलिसांची कारवाई : गुन्हा दाखल पुणे : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्या साथीदारासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस अंमलदार तुषार खराडे, सुशांत भोसले, सुरज ओंबासे हे २६ जुलै रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त खबर मिळाली की, संगमवाडी येथील दत्त मंदिराच्या … Read more

डिजिटल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे महत्त्वाचे : तुकाराम गोडसे

प्रिंट व डिजिटल मिडिया सुसंवाद बैठक लोणी काळभोर येथे संपन्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सध्याचा काळ हा डिजिटल मिडीयाचा काळ आहे.दहा वर्षापूर्वी डिजिटल मीडियाची एवढी क्रेझ नव्हती पण जसा काळ बदलत गेला तसा डिजिटल मीडियामध्ये नवीन प्रणाली उदयास आली. युट्युब हे जगातील सर्वात मोठे डिजिटल माध्यम आहे. त्या माध्यमातून करोडो लोक पैसा कमवत आहेत. … Read more

जुने मतदार ओळखपत्र आहे, आता पुन्हा नव्याने काढा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यात छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२४ जाहीर झाला आहे. बाहेरील जिल्ह्यातील जुने एम.टी.सिरीजचे कृष्णधवल मतदार ओळखपत्र असलेल्या आणि जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी … Read more

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी को जीतो का आमंत्रण

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो अपेक्स की ओर से वाराणसी में 9 से 11 ऑगस्ट 2024 को समीक्षा का प्रोग्राम होने जा रहा है। इस प्रोग्राम के लिए उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी को प्रमुख अतीथि के रुप मे जीतो के राष्ट्रीय अध्यक्ष कांतिलाल ओसवाल और सेक्रेटरी मनोज मेहता इन्होंने आमंत्रित किया।

सीटीईटी परिक्षेत ३ लाख ६६ हजार उमेदवार ठरले पात्र

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षणमंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय पात्रता परीक्षा जुलै २०२४ (सीटीईटी) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षार्थी उमेदवारांना सीबीएसईच्या संकेतस्थळावर गुण पाहता येतील अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली. इयत्ता पहिली ते आठवी वर्गासाठी शिक्षकांची भरती करण्यासाठी वर्षातून दोन वेळा सीटीईटी परीक्षा घेण्यात येते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दि. ७ जुलै … Read more

दुष्काळात पुरंदरच्या मुक्या जनावरांना मिळाला आधार

‘बीजेएस’ची यमाईशिवरी, वाल्हेची चारा छावणी ठरली वरदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटना (बीजेएस) या सामाजिक संस्थेने यमाई शिवरी येथे दि. २८ एप्रिल, तर वाल्हे (ता. पुरंदर) येथे दि. १५ मे पासून प्रत्येकी ५०० जनावरांच्या क्षमतेची चारा छावणी उभी केली. १००० जनावरांच्या दोन चारा छावणीमुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न तर मिटलाच, शिवाय पशुपालकांच्या चेहऱ्यावरची … Read more

महारेराने सदनिकाधारकाची नुकसान भरपाईची तक्रार फेटाळली

विकासकाला मिळाला दिलासा : सदनिका देण्यास विलंब महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सदनिका देण्यास विलंब लावल्याप्रकरणी नोंदणीवेळी केलेल्या रकमेच्या व्याजासह नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यासाठी सदनिकाधारकाने केलेली तक्रार महारेराने फेटाळली. त्यामुळे विकासकाला दिलासा मिळाला आहे. तक्रारदाराने नोंदणीकृत करारानुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क पंधरा दिवसांच्या आत भरावे, तसेच विकासकाने पंधरा दिवसांच्या आत तक्रारदाराला सदनिकेचा ताबा द्यावा आणि … Read more

यंदा लाडक्या भावासाठी बनणार तब्बल ७५ लाख राख्या!

धारावीमधील पटवा समाज देशभरात पाठवतो राख्या महाराष्ट्र न्युज नेटवर् मुंबई : श्रावण महिन्याची सुरुवात सणांनी होते. बहीण-भावाच्या नात्यात रक्षाबंधनाला महत्त्व आहे. त्यामुळे राखीची खरेदी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. धारावीतील राखी गल्लीमध्ये ७५ लाख राख्यांची निर्मिती होण्याची अपेक्षा येथील पटवा राखी उत्पादकांना आहे. यावेळी व्यवसायाची उलाढाल ५ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी दिवाळीपासून … Read more

पुण्यातील पूरबाधितांना नुकसान भरपाई मिळणार तरी कधी ?

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूरस्थितीत पुराचे पाणी दोन दिवस घरात साचून राहिलेले असेल, तरच संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळते. पुण्यात गेल्या आठवड्यात पूर आला, तेव्हा पूर आलेल्या बहुतांश भागांत अशी स्थिती नसल्याने पुण्यातील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळणार का, मिळणार तरी कधी? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पुण्यात२५ जुलै रोजी शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणांमधून मोठ्या … Read more