विशुद्ध आत्मा पाण्यासारखा निर्मळ : प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रवचनमालेत मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मी आत्मा आहे, माझे शरीर म्हणजे मी नाही, ही जाणीव आपल्यात निर्माण होणे गरजेचे आहे. आपल्या आत्म्याचे स्वरुप हे पाण्यासारखे निर्मळ आणि विशुद्ध आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचनमालेत प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more