आवृत्ती , पुणे

बार्शीची नात बनली ‘लिटल मिस इंडिया २०२४’

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : मॉडलिंग विश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संदीप धर्मा रनवे हाऊस आयोजित ‘लिटल मिस इंडिया २०२४’ या स्पर्धेमध्ये अनिका दर्शन सोमाणी (वय ५ वर्षे) हिने द्वितीय क्रमांक मिळवून व्यावसायिक मॉडलिंग विश्वात आपले नाव कोरले आहे. अनिका ही बार्शीकन्या सीए शिल्पा सोमाणी यांची कन्या तर बार्शीतील सीए बी.पी. जाजू यांची … Read more

मान्सूनपुर्व कामे वेळेत पुर्ण करावीत

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेवून मान्सून पूर्व कामे वेळेच्या आत पुर्ण करावीत. तसेच मान्सून काळात येणाऱ्या पाऊस,पूर,वीज व अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या. जिल्हाधिकारी … Read more

गुरुदेव कमलमुनीजी ‘कमलेश’ क्रांती- सुर्या उपाधि से सन्मानित

२१ वीरांगना माता-बहनों को किया सन्मानित महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल आकुर्डी : आकुर्डी-निगडी प्राधिकरण संघद्वारा राष्टसंत प. पु. कमलमुनीजी म.सा. ‘कमलेश’ को क्रांती- सुर्या उपाधि से सन्मानित किया गया। श्रमण संघीय मंत्री राष्ट्रसंत प. पु. कमलमुनीजी म.सा., तपस्वी श्री घनश्याममुनीजी म. सा., सेवाभावी कौशलमुनीजी म. सा., अक्षतमुनीजी म.सा. आदि ठाणा ४ का आकुर्डी … Read more

मायबोली सांस्कृतिक मंडळामध्ये रंगल्या मिस्किली आणि कविता

कवी अशोक नायगावकर यांनी जिंकली मने महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांचा मिस्किली आणि कविता हा बहारदार कार्यक्रम मायबोली सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. रसिकांच्या अलोट गर्दीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात नायगावकरांनी सादर केलेल्या कवितांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यांच्या मिस्किल आणि खुसखुशीत निवेदनामुळे कार्यक्रमात विशेष … Read more

बार्शीच्या पोदार स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : दहावी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेमध्ये बार्शीच्या फिनिक्स पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 2023 – 24 या शैक्षणिक वर्षात एकूण 13 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये राजेश्वरी लहू मासाळ या विद्यार्थिनीने … Read more

चांगला वक्ता होण्यासाठी प्रयत्नांची गरज – रामचंद्र इकारे

अभिनव अकॅडमीच्या 14 व्या बॅचचा समारोप समारंभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ पंढरपूर : प्रभावी वक्तृत्व शैली लाभावी असे प्रत्येकालाच वाटत असते. वक्तृत्व ही प्रयत्नसाध्य कला असल्यामुळे चांगला वक्ता होण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी, लेखक रामचंद्र इकारे यांनी केले. अभिनव अकॅडमीच्या विद्यार्थी बॅच समारोप समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका मा. … Read more

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या सावळे यांच्या उपस्थितीत रंगला स्नेह मेळावा

बार्शीच्या बीपीएड कॉलेज वर्गमित्र भेटले 25 वर्षानी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी – शिक्षण शास्त्र महाविद्यालय बार्शी या महाविद्यालयाच्या बीपीएडच्या 99- 2000 या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. आपापल्या आयुष्यात सेटल झालेले 25 वर्षांपूर्वीचे मित्र-मैत्रिणी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात पुन्हा एकदा एकत्र जमले. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या सावळे यांच्या उपस्थितीने सोहळ्याला आणखीनच रंगत … Read more

सीबीएसई १० वी, १२ वी परीक्षेत सूर्यदत्त नॅशनल स्कुलचा निकाल १०० टक्के

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा बावधन येथील सूर्यदत्त नॅशनल स्कुलने कायम राखली आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी शाळेच्या स्थापनेपासून सातत्याने घवघवीत यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. दहावीमध्ये आर्जवी पाठक ९७.४० टक्के गुण … Read more

40 वर्षीय महिलेचा शेतात विनयभंग

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी तालुक्यातील रस्तापूर गावामध्ये एका युवकाने एका महिलेचा शेतात बळजबरीने विनयभंग केला आहे. या प्रकरणी अतुल राजा भोसले, (वय 28 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादीच्या घराच्या जवळ रहाण्यास असलेला जवळच्याच नात्यातील अतुल भोसले हा युवक शेळया चारण्याकरीता घराच्या जवळ गेले होते. यावेळी फिर्यादीने उन्हाच्या तडक्यामुळे … Read more

२१ वर्षांनी दहावीचे वर्गमित्र आले एकत्र

बार्शीत स्नेहमेळावा : जुन्या आठवणींना उजाळा देत उलगडला एकमेकांचा प्रवास महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : येथील सुलाखे हायस्कूल शाळेतील रविवारी (ता. १२) रोजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. हा मेळावा सध्याचा नव्हे तर तब्बल २१ वर्षांपूर्वीच्या दहावीतील बॅचचा होता. २००३ रोजी हे दहावीची बॅच शालेय जीवन संपल्याने आपापल्या वाटेने निघून गेले. कोणी … Read more