सय्यदनगरच्या अन्सारी कुटुंबावर काळाचा घाला
कुटुंबातील पाच जन वाहून गेले, तीन मृतदेह हाती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबावर रविवारी काळाचा घाला पडला आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात गेलेल्या त्यांच्या कुटुंबातील पाच जन अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. तीन मुली, मुलगा व महिला, असे पाच जण वाहून गेले आहेत. त्यापैकी तीन जनाचे मृतदेह हाती लागले … Read more