महावीर समजून घेणे हीच परिवर्तनाची यात्रा : प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.
‘महावीरगाथा’चे दुसरे पुष्प अलोट गर्दीत संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : भगवान महावीरांना समजून घेणे हीच परिवर्तनाची यात्रा आहे. जो महावीरांचा शोध घेऊ शकेल तो स्वतः महावीर बनू शकतो. महावीरांची कथा ही घाबरून जगणाऱ्यांची नाही तर वीर, शूरांची कथा आहे, असे उद्गार घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी काढले. गोयल … Read more