कुटुंबव्यवस्था टिकवणे आज सर्वाधिक गरजेचे – प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आनंदी आणि शांततापूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी कुटुंब व्यवस्था टिकवणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे. कुटुंब हा व्यक्ती आणि समाज यांना जोडणारा प्रमुख दुवा आहे. कुटुंब व्यवस्था चांगली राहिली तर एकूण समाज चांगला राहू शकेल, असे प्रतिपादन घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले. गोयल गार्डन इथे … Read more