जय आनंद मंडळाकडून आचार्यश्रींच्या मानवसेवेच्या शिकवणुकीचे पालन : मोहनलाल मानधना
आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त नवीपेठ येथे महाप्रसाद भोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अहिल्यानगर : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज हे मानवतेची शिकवण देणारे महान संत होते. देशभरातील जैन समाजाचे ते श्रद्धास्थान आहेत. नगरची भूमी त्यांच्या वास्तव्याने व पदस्पर्शाने पावन झालेली आहे. आचार्यश्रींचे संस्कार व शिकवण यांचे तंतोतंत पालन जय आनंद महावीर युवक मंडळ करताना दिसून येते. दरवर्षी होणारा अन्नदानाचा … Read more