उदरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढेच कमावून जास्तीत जास्त सत्कर्माची कमाई करा
प.पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. यांनी बिबवेवाडी जैन स्थानकात केले मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सर्वमान्य आहे की द्रव्यरूपी मालमत्ता आपल्याला इथेच सोडावी लागते. ती आपल्याबरोबर पुढच्या प्रवासासाठी येत नाही, तर कर्मरूपी मालमत्ताच आपल्याबरोबर पुढे येते. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढीच मालमत्ता कमावून, जास्तीत जास्त सत्कर्माची कमाई करण्याचे उद्दिष्ट आपण जीवनात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन प.पु. … Read more