तीन नवीन फौजदारी कायदे अमलात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ब्रिटिश काळापासून चालत आलेले तीन फौजदारी कायदे आजपासून (दि. १ जुलै)कालबाह्य होत असून, त्यांची जागा तीन नवीन कायदे घेतील. फसवणुकीसाठी कलम ४२० नसेल तर कलम ३१६ असेल. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात संसदेच्या उभय सदनांत भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे तीन नवे कायदे मंजूर … Read more