जीवनात भक्तीचा प्रकाश महत्त्वाचा : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्ताने विचारांचा जागर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विकार आणि विशाद यामुळे जीवनात आपण अनेकदा अस्वस्थ होत असतो. आपले मन अशांत होत असते. आपले मन विशादाने भरलेले असते. परंतु भक्तीचा प्रकाश आणि परमेश्वराची आस्था प्राप्त झाली की आपले मन प्रसन्नतेने भरून जाते. म्हणून जीवनात भक्तीचा प्रकाश महत्त्वाचा आहे. भक्तीमार्गात परमेश्वरामध्ये लीन होण्यातच खरे … Read more