वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी : प्रा नितीन बानगुडे
“अक्षरांची रांग” या लेख संग्रहासाठी : रामचंद्र इकारे यांना साहित्य सेवा पुरस्कार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : साहित्यिकांनी लिहिण्यासोबतच वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे असे मत प्रख्यात वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. ॲग्रोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय … Read more