निवडणुकीच्या रिंगणातून 4 उमेदवारांची माघार
31 उमेदवार निवडणूक रिंगणात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ धाराशिव : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४ उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली. निवडणूकीच्या रिंगणात आता ३१ उमेदवार उरले आहेत. या ३१ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. विक्रम काळे, बाळकृष्ण शिंदे, रहिमोद्दीन काझी व अरुण जाधवर या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. निवडणूकीच्या … Read more