महावीरांचे शब्द सर्वजीवकल्याणासाठीच : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन पुणे : “महावीरांचे शब्द सर्वजीवकल्याणासाठीच आहेत आणि सर्वजीवकल्याणामध्येच आपले कल्याण सामावले आहे,” असे प्रतिपादन पद्मश्री प.पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनमालेत त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प.पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले. पद्मश्री प. पु. आचार्य श्री … Read more