शब्दांची शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त शब्दसुमने पुणे : जैन तत्त्वानुसार शब्द काय आहेत? तर ते एक स्वतंत्र अस्तित्व आहे. संपूर्ण ब्रह्मांडात शब्दांची शक्ती आहे. याचा अंदाज लावता येईल का? तर नाही. पण जोपर्यंत लोक आहेत, तोपर्यंत शब्दांची देवाण-घेवाण होतच राहील, असे प्रतिपादन पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन मालेत … Read more